Alphamarathi.com

Super Fast Marathi News
याचे फक्त 2 दाणे खा.. ज्यांना स्त्री सोबत करायला भीती वाटते त्यांनी एकदा पहाच.. वी’र्यवृद्धी मोठ्या प्रमाणात होईल.. थकवा, कम’जोरी निघून जाईल..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या सर्वांचीच जीवनशैली खूप बदललेली आहे, बऱ्याच लोकांना वर्क फ्रॉम होम करावे लागते, त्यामुळे बैठे काम आणि व्यायामाची सवय नसणे यामुळे आपल्याला कमी वयातच अनेक व्याधी उद्भवत असताना पाहायला मिळतात. तर वयस्कर लोकांना संधिवात, पक्षपात, लकवा, कंबर दुखणे, पाठदुखी,

कमजोरी, शरीरामध्ये शक्ती नसणे, उत्साह नसणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ऋतुमानानुसार यांचे प्रमाण कमी-जास्त होत असते, जसे थंडी मध्ये संधिवाताचा त्रास जास्त होत असतो. आज आपण गुडघेदुखी, कंबरदुखी या सारख्या समस्यांवर अत्यंत उपयुक्त उपाय पाहणार आहोत. आजचा हा उपाय गुडघेदुखी, कंबरदुखी सोबतच टाच दुखीसाठी सुद्धा करता येऊ शकतो.

या उपायासाठी आपल्याला लागणारा पदार्थ आहे, तो म्हणजे बिब्बा. बिब्बा हिरवा आणि काळा अश्या दोन्ही रंगात उपलब्ध असतो. बिब्ब्याच्या बियांच्या पासूनच आपल्याला गोडेतेल मिळते. बिब्ब्यामुळे दात व हाडे मजबूत राहतात. तसेच पोस्टीक वायू कमी करण्यास बिब्बा मदत करतो. बिब्बा उष्ण आणि अग्निवर्धक आहे. थंडीत उब यावी म्हणून बिब्बा उपयुक्त असतो.

म्हणूनच आज आपण गुडघेदुखी, कंबरदुखी सारख्या असह्य्य दुखण्यासाठी बिब्बा कसा उपयोगी पडतो हे पाहणार आहोत. मित्रांनो, बिब्ब्यासोबत लागणारा आजून एक पदार्थ म्हणजे गुळ. गुळ हा पोटाच्या सर्व विकारांवर अत्यंत फायदेशीर असतो. गुळाने उष्णता वाढते. लोह आणि कॅलशियम यांचे उत्तम उर्जास्त्रोत म्हणून आपण गुळाचा उपयोग करत असतो.

त्यामुळेच सांधेदुखी आणि वायू सारख्या समस्या कमी होतात. तसेच काम शक्ती मध्ये उत्साह नसेल, काही गुप्तरो’ग असतील तरी हा उपाय आपल्याला एक नवीन मनसोक्त आणि परमोच्च आनंद देणारे काम जी’वन देऊ शकते. शिवाय गुळाचे शरीराची उष्णता वाढवण्यासोबतच अजून अनेक फायदे आहेत, जसे कि, एसिडीटी कमी करणे, स्मरणशक्ती वाढवणे,

हृदयाची कार्यक्षमता वाढवणे, पोटाचे विकार कमी करणे. गुळामध्ये विटामिन बी, फॉस्फरस, पोटाॅशीअम भरपूर प्रमाणात असते. गुळ खाल्यामुळे शरीरातील र’क्ताचे प्रमाण वाढते. गुळामुळे र’क्त शुद्ध होत. चयापचयाचा वेगही नियंत्रित राहतो. याशिवाय घसा आणि फुफ्फुसाच्या सं’सर्गावरही गूळ खूप फायदेशीर ठरतो. सर्दी-पडसं दूर करण्यासाठीही गूळ लाभदायी ठरतो.

काळी मिरी आलं आणि गूळ मिसळून खाल्ल्यास सर्दी-पडसं कमी होतं. खोकला येत असेल तर साखरेऐवजी गूळ खाणं लाभकारक ठरतं. आल्याबरोबर गूळ गरम करून खाल्ल्यास घशातील खवखव, जळजळ कमी होते. वरील दोन पदार्थांसोबत आपण आजच्या उपायांमध्ये खोबऱ्याचा देखील वापर करणार आहोत. खोबरे बलवर्धक असते.

त्यामुळे हाडे मजबूत ठेवण्यासाठी खोबरे उपयुक्त ठरते. खोबऱ्यासोबत आपण वापरणार आहोत तूप. तूप खाण्याचे अर्थात प्रमाणात तूप खाण्याचे फायदे आपल्या सर्वांनाच माहित आहेत. तूप खाल्याने मेंदू अधिक कार्यक्षम होतो. र’क्तपुरवठा सुरळीतपणे चालू राहण्यासाठी देखील तूप मदत करते. तूप हे एका लुब्रिकेटर प्रमाणे काम करत असते,

त्यामुळे ब्लो केजेस असलेल्या व्यक्तींनी आहारात योग्य प्रमाणात तुपाचा समावेश आवश्य केला पाहिजे. तूपाचं सेवन केल्यामुळे पित्ताचा त्रास होत नाही. डोळ्यावरील ताण कमी होतो. वात असल्यास तुपाच्या सेवनाने तो कमी होतो. पचनक्रिया सुधारते आणि अपचन, गॅसेस यांचा त्रास कमी होतो. वरील सर्व पदार्थ म्हणजेच बिब्बा, गुळ, तूप आणि खोबरे सर्व पदार्थ एकदम बारीक करून घ्यायचे आहेत,

नंतर आपल्याला आपल्या सर्वात पहिल्यांदा कढई लागणार आहे त्याकडे मध्ये तूप टाकून ते चांगले गरम होऊ द्या त्यानंतर त्यामध्ये टाकायचा आहे गुळ व चांगल्याप्रकारे गुळाचा पाक होऊ द्यायचा आहे. नंतर यामध्ये बिब्ब्याच्या बिया टाकल्यानंतर राहिलेला पदार्थ म्हणजे सर्वात शेवटी खोबरे टाकायचा आहे असे हे सर्व पदार्थ एकत्र करायचे आहे,

ज्याप्रकारे आपण लाडू बनवतोय त्याप्रमाणे रेसिपी बनवायचे आहे. या मिश्रणाचे आपल्याला चांगल्याप्रकारे लाडू बांधायचे आहे प्रत्येक लाडू आपल्याला नियमित सकाळी उठल्याबरोबर खायचा आहे आणि पुढे तुम्ही दुसरे लाडू तयार करू शकता. २१ दिवसांपर्यंत हा जर उपाय केला तर संधिवात तसेच शरीरामध्ये असणारी इतर आ’जार सर्व आ-जार कमी होतील.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.