Alphamarathi.com

Super Fast Marathi News
वडीलांनी आठवीत असतनाच लग्न लावून दिले.. नवऱ्याने बायकोची काय अवस्था केली ती एकदा अवश्य पहा.. रोज रात्री तो तिला..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, पती-पत्नी ही एकाच रथाची दोन चाके आहेत, असे आपण नेहमीच मानतो आणि हे अगदी खरे आहे. कोणत्याही सुंदर नव-विवाहित जोडप्याचा तो नवा प्रवास खूपच अविस्मरणीय असतो. तो नेहमीच तिचे कौतुक करतो, मग ती स्वयंपाक करताना असेल किंवा तिच्या दिसण्यामुळे सुद्धा असेल. मग तीच त्याच्या बोलण्यावर लाजणं. दोघांसाठी सुद्धा अविस्मरणीय असलेला असा हा पहिला अनुभव.

लग्नाच्या सुरुवातीचे किती सुंदर दिवस असतात ना. या नात्यामधे एक काहीतरी वेगळाच गोडवा निर्माण झालेला असतो. फक्त तोच एक असा असतो, जो तिच्यासाठी असणाऱ्या नवीन घरामधे इतरांपेक्षा तिला अधिक तिच्या जवळचा वाटत असतो आणि योग्य सुद्धा वाटत असतो. तसेच त्या घरात प्रवेश केलेल्या तिला फक्त त्याचे आजूबाजूला असणे सुद्धा किती सुरक्षित वाटत असते.

त्या दोघांचे सारे जग हे एकमेकां-भोवतीच फिरत असते. एकमेकांच्या अनेक आवडी-निवडी, वेग-वेगळ्या सवयी, तसेच साम्य समजून घेतल्याचा होणारा वेगळाच आनंद. तर आज आपण अशाच एका निरागस आणि निखळ नात्याची एक गोष्ट पाहणार आहोत. राधा आणि विशालच्या लग्नाला साधारण सहा-सात वर्षे झालीच होती.

तिच्या चार बहिणींमध्ये राधा सर्वात मोठी बहीण होती. रधाच्या वडिलांनी तिच्या इच्छेविरुद्ध ती आठवीत असतानाच तिचे लग्न केले. ती अभ्यास, चित्रकला, खेळ आणि नृत्यात चांगलीच पारंगत होती. पण तिच्या घरच्या परिस्थितीमुळे तिच्या वडिलांनी तिचे लवकर लग्न केले होते. मुलाची चांगली पगाराची नोकरी होती आणि मुलाचे कुटुंब सुद्धा चांगले व्यवस्थित होते.

त्यामुळे राधाच्या वडिलांनी तिचे लवकर लग्न लावून दिले होते. तिनेही त्यांचे नातं हळूहळू स्वीकारलं होत आणि चांगलं जगायचं ठरवलं होत. संसार व्यवस्थित चांगला चालला होता. त्यांना दोन मुले देखील होती. पण आज तिने कोणत्याही परिस्थिती मध्ये हार न मानण्याचा निर्धारच केला होता. नातेसं’बंधात पुढे जाण्यासाठी एखाद्याला मागे हटावे लागते.

पण मी नेहमी का जाऊ, हा प्रश्न तिच्या मनात दरवेळी यायचा. दोघांमध्ये वाद झाला आणि रा’गाच्या भरात त्याने तिला खूप वाईट साईट म्हटले आणि मुलांसोबत निघून गेला. तिलाही खूप राग आला होता. तीलाही मोठा ध-क्का बसला होता, ती खूप जास्त दुखावली गेली होती. तीच्या मनात विचारांचे थैमान माजले होते. त्याच्यावर इतकं प्रेम करणं,

त्याला स्वतःच संपूर्ण आयुष्य देणं, संसार व्यवस्थित घडवणं ही माझी एकटीची जबाबदारी आहे का ? पण मग तीच्या मनात प्रत्येक वेळी एकच प्रश्न असायचा की, मीच का प्रत्येकवेळी पाऊल मागे घ्यायचे. रागाने राधाने आपले कपडे तीच्या सुटकेसमध्ये भरले. तिच्या रागाने खरोखरच कळस गाठला होता. आणि या रागात ती दोन लहान मुलांनाही विसरली होती.

आज ती खूप बेचैन होती, तिचं मन खूप दु:खवल होतं. सकाळी सकाळी विशाल चेच काही कामाचे कागदपत्र शोधत असताना घरात भरपूर गोंधळ निर्माण झाला होता आणि सर्व काही अस्ताव्यस्त पडले होते. एवढ्या छोट्याशा कारणासाठी त्याने तिला खूप काही ऐकवल, सुनावलं होतं. तु दिवसभर घरी काय करत असते ? नेहमी रिकामीच तर बसलेली असते.

काय माहित स्वतःला काय समजत असते तू. मला काय सुचले काय माहित तेव्हा आणि मी लग्न केले तुझ्याशी. तो बोलून गेला पण त्याचे ते टाकणारे शब्द तिच्या कानात सतत घुमत होते. बॅग भरून ती रागामधे घरातून बाहेर पडली खरी, परंतु बसमध्ये बसूनही तिचं मन मात्र काही शांत होत नव्हतं. विचारांचा जणू तिच्या मनावर वर्षाव होत होता. कंडक्टरने तिकीट काढण्यासाठी हाक मारल्यावर ती शुद्धीवर आली आणि, तिने एक पुण्याचे तिकीट त्यांना द्यायला सांगितले.

सहज बघायला म्हणून राधाने तिच्या मोबाईल उचलला तेव्हा त्याचे दहा फोन कॉल्स आणि काही मेसेज आलेले तिला दिसून आले. तो माफी मागत होता तिची. तरीही तिने कठोरपणे उत्तर दिले, मुलांची नीट काळजी घ्या. मी जात आहे. पण त्यावर पुन्हा त्याचा संदेश आला, मुले रडत आहेत, कृपया परत घरी ये. मी येतोय तुला घरी न्यायला. मात्र, त्यावेळी तीचे मन हे संपूर्ण भरून आले होते.

रडत रडतच तीने कंडक्टरला ती बस थांबवण्यासाठी विनंती केली. माझा नवरा मला घ्यायला येत आहे. सोबतच ती त्यांना गोड स्माईल देत गाडीतून बाहेर पडली. मग कंडक्टर मागे त्याच्या डोक्यावर हात ठेवत आणि खोडकर हसतच म्हणाला की, महिलांची मने जाणून घेणं खरंच अवघड आहे. ती बसमधून उतरताच तो तिला घेण्यासाठी आला होता. आणि त्याने लगेच तिची माफी सुद्धा मागितली.

ती देखील त्याला लगेच माफ केले आणि ते आनंदाने परत घरी निघून गेले. दोघांनी एकमेकांना समजून घेणे, सोबतच प्रेम करणे आणि एकमेकांवर तितकाच विश्वास ठेवणे हे देखील नात्यामध्ये खूप महत्वाचे आहे. दोघांचे नाते खूप निरागस आणि गोड असते. दोघांना सुद्धा एकमेकांची बरीच सवय झालेली असते. आणि दोघे सुद्धा एकमेकांना समजून घेण्यामध्ये आत्मविश्वासाचा सामना करतात.

या दोघांमध्ये सुद्धा एक सुंदर नातं तयार होतं असत. तो तिच्याशिवाय अपूर्ण असेल आणि ती त्याच्याशिवाय पूर्ण असणे शक्यच नसते. दोघांनीही हे नाजूक ज’न्मजात विश्वासाचे नाते समजून घेणे आणि टिकवणे आवश्यक आहे. मुलं जसजशी मोठी होतात तसतशी त्यांना एकमेकांची अधिकाधिक गरज असते. संसार चालवण्यासाठी दोघांनाही एकमेकांची गरज आहे.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.