Alphamarathi.com

Super Fast Marathi News
हिवाळ्यात, थंडीत कोमट पाणी पिणे घातक असते का ? एकदा जरूर पहा.. यामुळे आपल्या शरीरात काय घडते बघा..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, जगातील कोणताही जीव हा पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही, इतकं पाण्याला जीवनामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. म्हणूनच कदाचित पाण्याला जीवन असं म्हटलेलं आहे. मानवी शरीरामध्ये तर ७० % फक्त पाणी आहे आणि म्हणून शरीरामधील ज्या विविध प्रकारच्या क्रिया आहेत त्या व्यवस्थित चालवण्यासाठी पाणी हे अत्यंत महत्त्वाचं आहे.

त्याचबरोबर पाणी फक्त शरीरातील क्रिया सुरळीत करत नाही तर शरीरामधील विविध प्रकारचे जे आ’जार आहेत ते दूर करण्यासाठी पाणी एका औ-षधाइतकच काम करतं. किंबहूना औ-षधापेक्षाही जास्त प्रभावी हे पाणी आपल्या शरीरामध्ये क्रिया करत. आणि त्यामुळे शरीरातील विविध प्रकारचे आ-जार ते आपल्या मधून निघून जातात.

मग पोटावर साठणारी चरबी असेल किंवा तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह करणं असेल, चेहऱ्यावर काळे डाग असतील, मुरूम होत असेल, पचनसंस्था तुमची व्यवस्थित काम करत नसेल किंवा केस गळतीची समस्या असेल अशा विविध प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी पाणी हे एक औ-षध म्हणून अत्यंत चांगल्या रीतीने काम करत.

फक्त हे पाणी किती प्यावं ? कधी प्यावं ? कसं प्यावं ? आणि कोणत्या वेळेला प्यावं ? हे जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारच औ-षध खाण्याची गरज पडत नाही. बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारलेला होता की, हिवाळ्यामध्ये कोमट पाणी पिणे हे आरोग्यासाठी चांगलं असतं की वाईट असतं ? कोमट पाणी हे तुम्ही कोणतेही ऋतूमध्ये जरी पिलं तरी ते शरीराला खूप फायदेशीरच असतं.

फक्त कोणत्या वेळेला आणि किती प्यावं याला खूप महत्त्व आहे. तर कोमट पाणी थंडीच्या दिवसांमध्ये तर शरीरासाठी अत्यंत महत्त्वाच आहे. कारण आपल्या शरीराचं तापमान आणि बाहेरचं वातावरणामधलं तापमान याच्यामध्ये बरेचसे तफावत असते आणि जेव्हा आपण थंडीच्या दिवसांमध्ये हिवाळ्यामध्ये नॉर्मल किंवा थंड पाणी पितो तेव्हा त्याचे शरीरावर परिणाम होतात.

आपलं जे र’क्त आहे ते र’क्त सुद्धा आपलं घट्ट होतं. आणि त्यामुळे हार्ट अ’टॅक सारख्या समस्या सुद्धा आपल्याला जाणवतात म्हणून थंडीच्या दिवसांमध्ये तर कोमट पाणी हे अत्यंत महत्त्वाच आहे आणि जर आपण हिवाळ्यामध्ये कोमट पाणी प्यायची सवय लावली तर आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या प्रक्रिया आहे त्यामधून जे टॉक्सिक इलेमेंट्स तयार होतात,

शरीरामधून ते बाहेर फेकण्याचं काम हे कोमट पाणी करत. कोमट पाणी हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. कोमट पाणी हे पिल्याबरोबर लगेच वापरात येतं त्यामुळे तात्काळ आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता जी आहे ती निघून जाते. थंडीच्या दिवसांमध्ये किंवा हिवाळ्यामध्ये सर्वत्र जाणवणारी जी समस्या असते ती म्हणजे सर्दी आणि खोकला ही समस्या असते.

कफ आपल्या छातीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये साठतो. ज्यांना कफ होण्याची जास्त समस्या आहे त्यांनी तर हे कोमट पाणी थंडीच्या दिवसांमध्ये, हिवाळ्यामध्ये पिणं अत्यंत महत्त्वाच आहे. फक्त हे कोणत्या वेळेला प्यायच आहे ? एक तर तुम्ही सकाळी उपाशीपोटी आपल्याला हे कोमट पाणी प्यायचं आहे किंवा संध्याकाळी झोपण्याच्या आधी आपल्याला कोमट पाणी प्यायचे आहे.

किती प्रमाणात पाणी प्यायच आहे ? यालाही खूप महत्त्व आहे. तर साधारणतः अडीचशे एम एल म्हणजे एक ग्लासभर आपल्याला कोमट पाणी प्यायचं आहे. त्याच्यापेक्षा खूप जास्त पण कोमट पाणी पिल्याने आपल्या शरीराला फायदा होईल असं नाही किंवा खूप कमी पिल्याने सुद्धा आपल्या शरीराला फायदा होईल असं नाही. पाण्याचे प्रमाण खूप महत्त्वाचं असतं पाणी हे अडीचशे एम एल एक वेळेस आपण पिले पाहिजे.

म्हणजे एक ग्लासभर पाणी एक वेळेस आपल्याला पिलं पाहिजे. तरच त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो. या हिवाळ्यामध्ये जर आपण हे कोमट पाणी संध्याकाळी झोपण्याच्या वेळेस जर पिल तर पोटावर साठणारे जे अतिरिक्त चरबी आहे ती सुद्धा तुमची कमी होण्यास मदत होते. डायजेशन तुमचं व्यवस्थित होतं. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपले स्नायू जे दुखतात,

आखडले जातात मान आणि पाठीच्या मागच्या भागांमध्ये आपल्याला ज्या वेदना होतात, जे स्नायू आपले आखडलेले असतात, वात आपल्या शरीरामध्ये असते, सांधेदुखीचा त्रास असतो या समस्या या कोमट पाण्याने निघून जातात. म्हणून थंडीच्या दिवसांमध्ये कोमट पाणी पिणं हे शरीराला खूप फायदेशीर असत. एक तर तुम्ही सकाळी उपाशीपोटी प्या किंवा संध्याकाळी झोपण्याच्या वेळेस प्या आणि,

अडीचशे एम एल म्हणजे एक ग्लास पेक्षा जास्त कोमट पाणी सुद्धा पिऊ नका. ते पिल्याने तुमच्या शरीराला कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही. परंतु त्याचा फायदाही तुमच्या शरीराला होणार नाही. म्हणून शरीराला फायदा करण्यासाठी योग्य रीतीने परिणाम चांगला रिझल्ट मिळण्यासाठी एक ग्लास फक्त अडीचशे मेल कोमट पाणी आपल्याला प्यायचं आहे. धन्यवाद.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.