Alphamarathi.com

Super Fast Marathi News
फक्त या 2 पानांचा रस घ्या.. प्रचंड वी’र्य वाढ होईल ! जोश रात्रभर टिकून राहील.. किडनी स्टोन ग’ळून पडेल.. मू’तखड्याचा त्रास कधीच होणार नाही..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, मानवी शरीरात मू-त्र पिंडात किंवा ल’घवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फ’टिकजन्य पदार्थाला मु’तखडा असे म्हणतात. ल-घवीतील न विरघळलेले हे कठीण पदार्थ ज्यावेळी एका ठिकाणी जमा होतात त्यावेळी मु’तखडा तयार होतो. हा आपल्यासाठी खुप त्रा-सदायक ठरू शकतो. ज्या व्यक्तींच्या र’क्तातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण अधिक असते,

त्यांना युरिक अ‍ॅसिडपासून मु’तखडे तयार होण्याची शक्यता अधिक असते. तसेच ल-घवीचे प्रमाण कमी झाल्याने मु’तखडा तयार होतो. पाणी कमी पिल्याने आणि श्रम, व्यायाम या कारणांनी पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने मु’तखडा तयार होतो. यावर आयुर्वेदात काही घरगुती उपाय सांगितले आहेत. हा उपाय अत्येंत साधा, सोपा आणि प्रत्येकाला करण्यासारखा आहे.

हा घरगुती उपाय फक्त दोन पानांचा रस दोन चमचे रोज घेतल्याने मु’तखडा तुकडे होऊन बाहेर पडतो त्याचप्रमाणे हा रस पुरुषांच्या लैं-गि क समस्या पूर्णपणे कमी करतो. तसेच पोट साफ करतो व सर्दी खोकला कफ पूर्णपणे बरा करतो. हा उपाय शा-रीरिक दुर्बलता आणि किडनी स्टोन या दोन घटकांवर असून त्यासाठी हा रस आपल्याला घ्यायचा आहे.

मित्रांनो, यासाठी आपल्याला तुळशीची ५ ते ६ पाने लागणार आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला अत्यंत महत्त्व दिले जाते कारण या तुळशीच्या पानाचा उपयोग सर्व रो’ग दूर करण्यासाठी होतो. म्हणून तुळशीचे वृंदावन अंगणातच ठेवलेले असते, यामध्ये ७५ उपयुक्त घटक असतात ज्याने सर्दी-खोकला-ताप यापासून ते र’क्तशुध्दी पर्यंत अशा हजारो रो’गावर उपयोगी पडते.

यानंतर लाजाळू या वनस्पतीची पाने लागणार आहेत. साधारणता एक चमचा रस निघेल एवढी पाने घ्या. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने ही वनस्पती सर्वत्र, कुटेही आपल्याला पाहायला मिळते. तसेच त्याच्या या पानांची पावडर आपण विकत घेऊ शकतो, यामधील अड्रेनालीन नावाचा घटक जो मुतखडा विरघळून तो फोडून बाहेर काढण्यास मदत करतो.

या दोन्ही वनस्पतीची पाने एकत्र बारीक करून घ्यायची आहेत त्यामुळे त्याचा रस काढता येईल. हा रस रोज सकाळी उपाशीपोटी साधारणत दोन चमचे घ्यायचा आहे. रस काढल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे पाणी टाकावे. हा रस घ्यायला सुरुवात केल्यापासून साधारणतः तीन ते पाच दिवसांमध्ये तुमचा मु’तखडा सहज आणि लवकर विरघळत जाईल. तसेच काही व्यक्तींचा लवकर बरा होत नसेल तर ,

त्यांनी हा रस पंधरा दिवसापासून ते दोन महिने सलग घ्यावा. तसेच याचा कोणताही साईड इ-फेक्ट नाही. ज्या व्यक्तिंना लैं-गिक समस्या आहे त्यांनी हा रस सलग दोन महिन्यापर्यंत घ्यायचा आहे त्यांची सम’स्या दूर नक्कीच होईल. तर मित्रांनो हा उपाय अत्येंत प्रभावशाली असून आपण सर्वांनी एकदा करून पहाच. टीप :- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे.

यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉ’क्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या. मित्रांनो माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.