Alphamarathi.com

Super Fast Marathi News
आईच्या पार्थिवास चिताग्नी देण्यास या इंजिनिअर मुलाने दिला नकार पण शेवटी असे काही घडले ते पाहून.. आपले सुद्धा होश उडतील..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की, चीनने काय पराक्रम केला आहे, आणि त्या पराक्रमांची शिक्षा आज दोन वर्ष झाली तरी जग भो’गत आहे, आपल्याला माहित आहे कि संपूर्ण भारतात को रो नाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशभरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आज को रोनाने एक गंभीर रूप धारण केलं आहे. ज्यामुळे आज हजारो माणसे मृ’त्यू पावत आहेत.

दोन वर्षांपूर्वी चीनने संपूर्ण जगाला या महामा’रीमध्ये ढकलून दिले, ज्याचे परिणाम आपण आज सुद्धा आज बघत आहे, यामुळे कित्येक घरे, कित्येक कुटुंबे कायमची उ’ध्वस्त झाली आहेत, तसेच को रोना मुळे मृ-त्यूची संख्या देखील वाढत आहे. तसेच आपण पाहत असाल कि जरी कोणत्या परिवारातील सदस्य को रोनामुळे मे ला तरी सुद्धा काही नातेवाईक तसेच,

परिवारातील सदस्य त्या मे’लेल्या व्यक्तीच्या अं त्य संस्कराला जातात. पण मुंबईमध्ये तर माणुसकीला का ळिमा फा सणारी घटना घडली आहे, होय कालच एका ६० वर्षीय वृद्ध महिलेचा को रो ना मुळे मृ-त्यू झाला, तसेच आपल्याला सांगू इच्छितो कि, त्या वृद्ध महिलेला जेव्हा द वा खान्यात भरती करण्यात आले तेव्हा पासून तिच्या कुटुंबातील व्यक्ती तिथे हाजीर नव्हती.

पण जेव्हा काल तिचा मृ-त्यू झाला तेव्हा तिच्या घरातील सदस्यांना म्हणजेच तिच्या मुलाला असे कळवण्यात आले, पण या पोटच्या गोळ्याने कळस गाठल्याची घटना येथे घडली. होय या एका नामांकित कंपनीमध्ये इंजिनिअर असलेल्या या मुलाने सरळ पालिकेच्या आयुक्तांना एक पत्र लिहले. आणि त्यामध्ये त्याने लिहिले कि, माझ्या घरात एक लहान मुलगी आहे तसेच,

बायको सुद्धा आहे आणि मी जर माझ्या आईच्या अं त्य संस्कराला आलो तर मला सुद्धा को रो ना होऊ शकतो, त्यामुळे मी अं त्य संस्कराला येऊ शकत नाही त्यामुळे तुम्हीच अं त्य संस्कर करावेत असे पत्र लिहून त्याने आपली जबाबदारी सरळ झटकली, त्याला याची सुद्धा जाणीव नव्हती कि, ती आपली आई आहे. शहराच्या दक्षिण झोनमध्ये राहणाऱ्या या युवकाने मात्र,

काल कळसच गाठला, एवढेच नाही तर ती बॉ डी दवाखान्यात ११ तास तशीच पडून होती. शेवटी तो मृ तदे ह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्म शा नभूमीत आणला. पण तिथे सुद्धा त्या देहाची हे’ळसांड झाली, तब्ब्ल पाच हा मृ त दे ह तिथे प डून होता. पण नंतर याची माहिती पालिकेच्या आयुक्तांना देण्यात आली, आणि शेवटी पालिका आयुक्त राजूरकर यांनीच,

त्या वृद्ध महिलेवर अं’त्य संस्कार करून सामाजिक बांधिलकी जपली. पण त्या मुलाने केलेले हे कृत्य नक्कीच माणुसकीला का’ळिमा फा’सणारे होते, ज्या आईने त्याला लहानाचे मोठे केले, शिकवले त्याच आईची त्याने आज ही दशा केली. घोर कलयुग आले आहे असेच आपल्याला म्हणायला लागेल. खरंच हा को रो ना माणसाला खूप काही शिकवत आहे,

या जगात कोणी कोणाचं नसतं असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही, कारण मे’ल्यावर सुद्धा त्या आईची हे ळसांड थांबली नाही. खरचं माणसाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे कि आपण कोणत्या दिशेला जात आहोत. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.