Alphamarathi.com

Super Fast Marathi News
सकाळी उठल्यावर स्त्रीच्या या अंगास स्पर्श करा.. सर्व सुख आपल्यासमोर लोटांगण घालेल.. विवाहित पुरुषांनी तर पहिला पहा..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आपल्याला यश मिळावं, अडचणी दूर व्हाव्यात यासाठी देवाकडे आपण प्रार्थना करत असतो, प्रत्येक व्यक्ती यासाठी बर्‍याच गोष्टी करते, परंतु एक छोटीशी चूक बर्‍याचदा त्याला त्याच्या आधीच्या सर्व कृती निरुपयोगी ठरवते. म्हणूनच, जीवनातली प्रत्येक पाऊल उचलताना सावधगिरी बाळगली पाहिजे असे आचार्य चाणक्य सांगतात. कारण प्रत्येक व्यक्तीने,

आपल्या जीवनामध्ये काही ना काही चुकीच्या गोष्टी केलेल्या असतात. लोकांचे जीवन अशा सर्व चुकांपासून वाचवण्यासाठी आणि त्यांना आनंदित करण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्यनीति ग्रंथात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नीती मधील उपदेश हे जीवनात कुठ ना कुठं उपयोगी पडतच असतात. मित्रांनो चाणक्य नीतीमध्ये असे सांगितले आहे की,

सकाळी तुम्ही स्त्रीच्या या अंगाला हात लावल्यास तुम्हाला यश मिळू शकते. पण त्याआधी स्त्रीसाठी या 3 गोष्टी वाईट आहेत. यापासून प्रत्येक स्त्रीने दूरच रहावे. जर महिलांनी या गोष्टी केल्या तर त्यांच्या घरची परिस्थिती खूप वाईट होते आणि घरत दारिद्र्य येते. यामध्ये प्रामुख्याने स्त्रीला अहंकारापासून दूर राहिले पाहिजे, नाहीतर यामुळे तिच्या परिवाराचे खूप नुकसान होते.

त्यांच्या घरातून लक्ष्मी निघून जाते. तसेच स्वार्थी हेतू पासून स्त्रीयांना दूर राहण्यास सांगितले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्त्री ही सुशिक्षित असली पाहिजे. अडाणीपना हा स्त्रीचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. कारण समाज निर्माण करण्यासाठी स्त्रीयांची भूमिका खूप महत्त्वाची मानली जाते. तसेच सुशिक्षित स्त्रीया समाज निर्माण करत असतात.

एक स्त्री तिच्या या गुणांनी आपल्या घराची प्रगती करू शकते. तसेच लोभ हा स्त्रीचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. आचार्य चाणक्य सांगतात की, एखाद्या स्त्रीला कोणत्याही प्रकारचा लोभ नसावा. यामुळे घरातील सुख आणि शांती या लोभामुळे निघून जाते. या ३ गोष्टीपासून स्त्रीयांनी सावध राहिले पाहिजे. हिं दु ध-र्मात स्त्रीयांना देवीचा दर्जा दिला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का ?

की स्त्रियांच्या या एका अंगास हात लावल्याने आपल्याला यशस्वी होण्यास मदत होते. प्रत्येक माणसाच्या जीवनात स्त्रीचे एक विशिष्ट स्थान असते. मग ते आई, बहीण, बायको अशा वेग-वेगळ्या प्रकारे महिला आपल्या जीवनात आनंद देण्याचे काम करत असतात. अगदी वाईट काळात पण चेहऱ्यावर हसू आणून स्त्रीया देखील आपल्या संततीला चांगले संस्कार देत असतात.

तसेच आपले कुटूंब पुढे वाढवण्यासाठी स्त्रीची महत्त्वाची भूमिका असते. म्हणून महिलांच्या पाया पडल्यास आपल्या सर्व कामात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्या व्यक्तीला जीवनात यश खूप लवकर मिळते. सकाळी-सकाळी स्त्रीचे पाय स्पर्श केल्यास, तिचा आशीर्वाद घेतल्यास जीवनातील सर्व दुःख आणि समस्या दूर करण्यासाठी मदत होते,

व त्यामुळे माणसामध्ये खूप मोठया प्रमाणात ऊर्जा निर्माण होते, इतकेच नव्हे तर अशा व्यक्तींवर माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते. मित्रांनो माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.