Alphamarathi.com

Super Fast Marathi News
रागीट लोकांची लैं-गीक भूक जास्त असते का.? जाणून घ्या कोणत्या पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये लैं-गीक भूक अधिक असते..

नमस्कार मित्रांनो..

माणसाला राग का येतो ? अर्थात एखादी गोष्ट त्याच्या मनाविरुद्ध होते म्हणून. त्याचा राग हा कायम स्वरूपी नसतो तर ती एक स्वाभाविक प्रतिक्रिया असते. एखादी गोष्ट सतत त्याच्या मनाविरुद्ध घडली किंवा अनेक गोष्टी त्याच्या मनाविरुद्ध घडू लागल्या तर मात्र त्याची चिडचिड वाढते आणि त्याचा स्वभाव चिडचिडा होतो. रागाला कारणीभूत ठरणाऱ्या अनेक गोष्टी असू शकतात,

कधी कधी आपल्या जवळच्या लोकांचे आपल्या मनाविरुद्ध वागणे देखील आपल्या रागाचे कारण असू शकते. समोरचा जेंव्हा आपल्या अपेक्षे प्रमाणे वागत नाही, तेंव्हा आपण चिडचिड करू लागतो. म्हणजेच काय तर जेंव्हा परिस्थिती वर आपले नियंत्रण नसते आणि जे घडत आहे ते स्वीकारण्याची आपली तयारी नसते. तेंव्हा आपल्याला राग येतो.

आपला राग हे आपण परिस्थिती समोर हतबल असण्याचे प्रतिक म्हणावे लागेल. जेव्हा रागाचा पारा खूप चढतो तेंव्हा तो राग शांत करण्यासाठी आपण अनेक मार्ग शोधत असतो. जसे कि, वेळ जाऊ देणे, शांत राहणे, मनातल्या मनात पाढे म्हणणे, मन दुसऱ्या गोष्टीत वळवणे इ. चिडलेल्या व्यक्तीला त्याक्षणी समजून घेतले तर त्याचा राग लवकर शांत होऊ शकतो.

शक्य तेंव्हा त्याच्या मनाप्रमाणे वागून त्याच्या रागावरती नियंत्रण मिळवणे त्याला शक्य होऊ शकते. राग शांत करण्यासाठी आपल्या जवळची व्यक्ती आपल्या सोबत असल्याचा देखील फायदा होऊ शकतो कोणतीही परीस्थीती येउ देत मी सोबत आहे, हा दिलासा मनस्थिती सुधारण्यास मदत करतो. आल्या मित्र मैत्रिणींसोबत गप्पागोष्टी, कधी छोटी सहल यामुळे सुद्धा राग, चीडचीडेपणा कमी होतो.

आपल्या जोडीदाराचे सोबत असणे, त्याच्या खांद्यावर डोक्रे ठेवून आपली सर्व हतबलता विसरून त्याच्यासोबत वेळ घालवता येणे हे सुद्धा खूप दिलासादायक असते. या सगळ्या उपायांबरोबरच राग आला असताना जर माणसाला लै-गि क सुख मिळाले तरी तो शांत होतो. त्याच्या संपूर्ण शरीर आणि मनावरचा ताण हलका होतो.

कारण तेंव्हा आपल्या प्रेमाची, हक्काची व्यक्ती आपल्या सोबत असते. तिच्याकडून मिळणारे प्रेम, आपुलकी आपला ताण कमी करणारे ठरू शकते. त्या व्यक्तीची साथ आणि लैं-गिक सुख मिळाले तर कोणतेही मोठे दुःख, ताण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आपली चिडचिड पण कमी होते. त्यामुळे सतत चिडचिड करणाऱ्या माणसांचा रा’ग शांत करण्याचा एक मार्ग म्हणजे लैं-गिक सुख.

काही लोकांना सतत डोक्याचे आणि मेंदूचे काम करावे लागते, तर काहीजण प्रचड मेहनतीचे आणि शा-रीरिक कष्टाचे काम करत असतात. त्यामुळे त्यांना सतत मानसिक शा-रीरिक कष्ट करावे लागत असतात त्यातून त्यांची एकाग्रता कमी होते, थकवा येतो, निरुस्ताही वाटू लागते अश्यावेळी सुद्धा लैं-गि क सं’बध त्यांना रीलॅक्स आणि शांत करत असतात.

कारण त्यांना चिडचिड, तणाव सागणे विसरून नवीन उस्ताह आणि आनंद देणारी चेतना जगवण्यास मदत होते. सतत चिडचिड करणरी, राग राग करणारी व्यक्ती लहानपणापासून ज्या वातावरणात राहिली. ज्या परस्थितीमध्ये वाढली त्यामुळे तिचा तो स्वभाव बनलेला असतो. त्यामुळे तिला सतत लैं-गिक सुख मिळावे असे वाटत असते.

कारण त्यातून वातावरण बदलते, त्याने मनस्थिती शांत राहते. ती व्यक्ती स्वतःला सुरक्षित समजत असते, त्यातून त्या व्यक्तीला आनंद अन समाधान मिळत असते. सतत चि डचि ड करणाऱ्या व्यक्तींची लैं-गिक भूक जास्त असते का ? हा प्रश्न आपल्याला वरील सर्व माहिती ऐकून पडला असेल. तर या प्रश्नाचे उत्तर काही प्रमाणात होय आणि काही प्रमाणात नाही असे देता येईल.

कारण ज्या व्यक्तीला स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे, योगा, मेडीटेशन, व्यायाम यातून आपल्या वागण्याचे नियंत्रण करता येते त्या व्यक्तीची लैं-गिक भूक ही नॉर्मल असते. त्यांची लैं-गिक भूक ही आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजाच्या प्रमाणेच सामान्य आणि नैसर्गिक असतात. म्हणूनच लैं-गिक भूक भागवून, इंद्रिय दमन करून जर आपण आपला राग शांत करू शकत असू, तर त्यात गैर काहीच नाही.

उलट त्यामुळे उस्ताही, प्रसन्न आणि शांत होऊ शकता. नव्या जोमाने पुन्हा कामाला लागू शकता. परिस्थितीवर मा त करून आनद मिळवू शकता. मित्रानो आपले आयुष्य खूप सुंदर आहे.ते सतत चि डचि ड आणि रा गरा ग करण्यात वाया घालवण्या पेक्षा मनाला शांत करणाऱ्या, आनंद देणाऱ्या गोष्टी करा ज्यामुळे आयुष्याची मजा आणखीन वाढेल.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.