Alphamarathi.com

Super Fast Marathi News
धनत्रयोदशी ! सकाळी उठताच करा हे 1 काम माता लक्ष्मी धावत येईल.. घर सुख, समृद्धीने भरून जाईल..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस. यावर्षी म्हणजेच वर्ष २०२२ मध्ये २२ ऑक्टोबर आणि २३ ऑक्टोबर या दोन्ही दिवशी धनत्रयोदशी साजरी केली जाईल. या धनत्रयोदशीस माता लक्ष्मी आपल्या घरात आगमन करते आणि म्हणूनच या दिवशी सकाळी उठल्याबरोबर काही काम आपण आवर्जून करायला हवेत. या दिवशी माता लक्ष्मी सोबतच कुबेर देवता आणि,

धन्वंतरी देवतेची ही पूजा केली जाते. माता लक्ष्मीच्या पूजनामुळे आपल्या घरात भरपूर धन, पैसा येतो आणि कुबेर देवतेच्या आशीर्वादाने हे धन टिकून राहतं. सोबतच धन्वंतरी देवतेची पूजा केल्याने आपल्या घरातील जे सदस्य आहेत ते निरो’गी राहतात. घरातील आजा’रपण दूर होतात. तर अशा या धनत्रयोदशीच्या दिवशी आपण सकाळी उठल्याबरोबर कोणती कार्ये करायची आहेत,

हे आज आपण जाणून घेणार आहोत..  मित्रांनो माता लक्ष्मी त्याच घरात आगमन करते ज्या घरात मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते. ज्या घरातील वातावरण हे आनंदी आणि प्रसन्न असतं. तर असं आनंदी प्रसन्न आणि सकारात्मक वातावरण आपल्या घरात राहण्यासाठी धनत्रयोदशीस सकाळी उठल्याबरोबर आपल्या मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे.

त्या उंबरठ्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, अंगणामध्ये सुद्धा किंवा आपल्या उंबरठ्याच्या बाहेरची जागा आहे तिथे थोडसं पाणी शिंपडायचं आहे. या पाण्यासोबतच आणखी एक वस्तू आपण या ठिकाणी शिंपडायचे आहे आणि ती म्हणजे “गो’मू त्र”. शास्त्रामध्ये गोमू त्राला खूप पवित्र मानले गेले आहे. कोणत्याही ठिकाणची नकारात्मक किंवा,

वाईट शक्ती दूर करण्यासाठी सोबतच अपवित्र जागेला पवित्र आणि शुद्ध करण्यासाठी हे गोमू’त्र खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर असं गोमू’त्र आपण आपल्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेरचे अंगण आहे त्या ठिकाणी पाण्यासोबत थोडसं शिंपडायचं आहे आणि ती जागा स्वच्छ करायचे आहेत. मित्रांनो यामुळे कोणतेही प्रकारची नकारात्मक ऊर्जा,

तुमच्या घरामध्ये राहणार नाही तसेच घरातील वातावरण हे पवित्र आणि शुद्ध राहील. त्यानंतर दरवाजामध्ये काही शुभ चिन्ह आपण काढायचे आहेत मग ते स्वस्तिक असेल, माता लक्ष्मीची पाऊल असतील, ओम असेल किंवा अष्टतील कमल यासारखी शुभचिन्ह रांगोळीच्या साह्याने आपण आपल्या दरवाजामध्ये अंगणामध्ये काढायचे आहेत.

तुम्ही हळदीने सुद्धा ही शुभ चिन्ह काढू शकता किंवा कुंकवाने किंवा रांगोळी मध्ये जो लाल रंग असतो त्या लाल रंगाने ही शुभचिन्ह आपण काढायचे आहेत. मित्रांनो अशी मान्यता आहे की, धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरी आगमन करते आणि म्हणूनच माता लक्ष्मीच आगमन सुकर व्हावं आणि वर्षभर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर बरसत रहावा यासाठी,

धनत्रयोदशीस हे छोटे छोटे उपाय आपण करत असतो. मित्रांनो उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना आपण स्वस्तिक किंवा काही शुभचिंना काढणार आहोत सोबतच घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजावर सुद्धा आपण स्वस्तिक किंवा ओम सारखी शुभचिन्ह हळदीच्या किंवा कुंकवाच्या साह्याने नक्की काढा. या शुभचिन्हं मुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. आपल्या घरी माता लक्ष्मी धावत येते.

माता लक्ष्मीचा आशीर्वाद संपूर्ण वर्षभर आपल्यावर बरसत राहावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर धनत्रयोदशी सकाळी उठल्याबरोबर ही काही काम आपण नक्की करा माता लक्ष्मी तुमच्या मनातील सर्व इच्छा नक्की पूर्ण करेल. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.