Alphamarathi.com

Super Fast Marathi News
८० टक्के पुरुषांना मृ’त्यूनंतर नरकात का जावे लागते ? पुरुषांच्या या चुकांमुळे त्यांना नरकात जाणे भाग पडते.. गरुड पुराण.!

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, सनातन ध-र्मात गरुड पुराणाचे खूप महत्त्व आहे, ज्यामध्ये मृ’त्यूनंतर आत्म्याच्या हालचालींविषयी अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. मनुष्य ज’न्मातील कोणत्या कर्मामुळे तुम्हाला मुक्ती मिळते किंवा नरकात नेले जाते, याचीही माहिती या पुराणात दिली आहे. गरुड पुराणातील सनातन ध-र्माच्या मान्यतेनुसार, एखाद्या व्यक्तीला मृ’त्यूनंतर स्वर्ग किंवा नर्क,

प्राप्त होईल की नाही. हे त्याने जि’वंत अवस्थेत केलेल्या कर्मांवरून ठरवले जाते. तर मित्रांनो याबद्दल आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. गरुड पक्षी हे भगवान विष्णूचे वाहन मानले जाते आणि श्री हरी यांनी स्वतः जीवन, मृ’त्यू, स्वर्ग, नरक आणि पुनर्जन्म याबद्दल सांगितले आहे. हे देखील सांगितले आहे की, नरकाचे किती प्रकार आहेत आणि कोणत्या कृतीने मनुष्याला,

कोणता नर्क प्राप्त होतो. गरुड पुराणात एकूण ८४ लाख नरकांचे वर्णन करण्यात आले असून त्यापैकी २१ नरकांना स्थूल नरक असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये तामिस्त्र, लोहाशंकू, महारौरव, शाल्मली, रौरवा, कुडमाळ, कलसूत्र, पुतिमृतिक, संघ, लोहितोड, साविश, संप्रतापन, महानिरय, काकोळ, संजीवन, महापाठ, अवची, अंधातमिस्त्र, कुंभीपाक,

२१ भयंकर नरक यांचा समावेश आहे. हे नरक अनेक प्रकारच्या यातनांनी भरलेले आहेत आणि त्यात एक नाही तर अनेक यमदूत आहेत. ज्यांना नरक यातना भो-गाव्या लागतात. गरुड पुराणानुसार, पापी लोकांना नरकात आपापसात भांडताना पाहून यमदूत त्यांना कठोर आणि भयानक नरकाच्या ठिकाणी फेकून देतात. तसेच जो मनुष्य देवाला विसरतो,

आणि केवळ आपल्या नातेवाईकांच्या पालनपोषणात मग्न असतो. ऋषी संतांसाठी दान करत नाहीत, असा माणूस नरकात जातो आणि दुःखी होतो. तसेच जो माणूस अध’र्म करतो. तसेच अनीतिकारक कृत्ये करून स्वत:साठी व कुटुंबासाठी संपत्ती जमा करतो. अशा व्यक्तीची संपत्ती त्याच्या हयातीत लुटली जाते, गरूड पुराणानुसार तो मृ’त्यूनंतर सर्व नरक भो’गतो,

आणि शेवटी अंधातमिस्त्र नरकात जातो. तसेच जे पुरुष आणि स्त्रिया जे अनै’तिक लैं-गि क सं’बंध आणि वा’सना करतात. याशिवाय, सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे पुण्यतिथीला, व्रतात, श्राद्धाच्या दिवशी सं’बंध ठेवतात ते पापाचे भागीदार होऊन तामिस्त्र, अंधतमिस्त्र आणि रौरव नावाच्या नरकयातना भो’गतात. तसेच अशी व्यक्ती, जो केवळ स्वत:साठी दान करत नाही,

जो भगवंतासाठी दान करत नाही, केवळ स्वत:साठी जगतो, अशी व्यक्ती नरकात सहभागी होते. अशा व्यक्तीला कुडमाळ, कलसूत्र, पूतिमृतक असे नरक भो’गावे लागतात. तसेच जो व्यक्ती इतरांकडून पैसे उधार घेऊन, ते परत केले नाही तर काय होईल असा विचार करतो. अशा लोकांचा हिशेब देवाकडे असतो. मृ’त्यूनंतर, जेव्हा वरील दोन्ही पक्षांची भेट होते,

तेव्हा ज्याचा पैसा मे’ला आहे, तो त्याची संपत्ती मागतो. तसेच दोघांमधील वाद जाणून षंढांनी कर्ज घेणाऱ्याचे मांस का-पून ज्याच्या पैशाने ते कर्ज फेडले जाते आणि कर्ज देणाऱ्या व्यक्तीला दिले जाते. यावेळी, ती व्यक्ती वे’दनांनी रडत आहे. असे लोक रौरवा नरकात जातात. जो माणूस इतरांबद्दल द्वेषाने पोट भरतो, जो चुकीच्या मार्गावर चालतो आणि,

इतरांबद्दल द्वेष ठेवून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरतो. असा माणूस एकटाच मृ’त्यूनंतर नरकात जातो. त्याच्यासोबत दुसरे कोणी जात नाही. त्यामुळे हिं’दू ध’र्मातील गरूड पुराणानुसार वरील बहुतांश सर्वच कर्म ही पुरुष करीत असतात त्यामुळे ८० % पुरुष हे नरकात जात असतात. याउलट स्रिया या पुरुषांच्या तुलनेत कमी कठोर असतात,

त्यामुळे महिला शक्यतो जीवन भर देवध’र्म करीत आपले पुण्य एकत्रित करीत असतात. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.