Alphamarathi.com

Super Fast Marathi News
या 5 स्त्रियांपासून पुरूषांची कधीच सुटका होत नाही.. कारण अशा स्त्रिया पुरूषांना पाहून..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, हि म्हण तुम्ही ऐकली असेल “माणसाला जितके मिळेल तेवढे कमीच असते”. ही गोष्ट नक्कीच खरी आहे. कारण मनुष्याची इच्छा कधी संपण्याचे नावच घेत नाही. काही माणसांना धनवान व्हायचे असते तर काहींना चांगले राहणीमान आणि चांगले खाणे पिणे हवे असते. आज आपण अशा पाच स्त्रियांविषयी पाहणार आहोत,

ज्यांची इच्छा पूर्ण करता करता माणसाचे पूर्ण जीवन संपून जाते. परंतु या स्त्रियांची इच्छा कधीच पूर्ण होत नाही. कोण आहेत या पाच स्त्रिया ते आज आपण पाहणार आहोत. ज्या पाच स्त्रियांविषयी आपण बोलत आहोत त्या स्त्रिया प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात असतात. आपण ज्याच्याबद्दल बोलत आहोत ती माणसाची पाच इंद्रिये आहेत ज्यांची इच्छा आणि,

लालसा पूर्ण करण्यासाठी मनुष्य आपले पूर्ण जीवन व्यतीत करत असतो. १) डोळे :- पाच इंद्रियांमध्ये सर्वात पहिले आपले डोळे येतात. आपले डोळे नेहमी चांगले पाहू इच्छित असतात. आपल्या डोळ्यांना जे दृश्य पहावेसे वाटते त्यासाठी आपण पैसा खर्च करून त्या ठिकाणी जातो. २) जीभ :- दुसरे इंद्रिय जीभ असते या इंद्रियाची इच्छा पूर्ण करणे असंभव आहे.

आपण कितीही चांगले खाल्ले तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी आपल्याला काही ना काही चांगले खाण्याची इच्छा होत असते. आपल्याला भुकेमुळे आपल्या जिभेची इच्छा पूर्ण करावीच लागते. ३) कान :- तिसरे इंद्रिय आहे कान. आपले कान नेहमी चांगले ऐकण्याची इच्छा ठेवतात. आपण जेव्हा कधी कोणाला भेटतो त्यावेळी आपण असेच म्हणतो की, “काहीतरी नवीन सांग.”

आपले कान जुन्या गोष्टी ऐकू इच्छित नसतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्याचे वाईट ऐकण्यासाठी आपले काम नेहमी तत्पर असतात. ४) नाक :- चौथ्या इंद्रियापासून आजपर्यंत कोणीही वाचू शकले नाही ते म्हणजे नाक. आपले नाक नेहमी चांगला वास घेण्याची इच्छा ठेवते. आपल्याला सुगंधी भोजनाकडे नेण्याचे काम आपले नाक करत असते.

तुम्हाला अनुभव असेलच की जेवण कितीही स्वादिष्ट बनलेले असले तरी सुद्धा त्या जेवणाला चांगला वास येत नसेल तर ते जेवण आपल्याला आवडत नाही. याशिवाय जी माणसे अत्तर लावतात त्या माणसांना लोक पसंत करतात. त्याचा सुगंध माणसाला त्यांच्याकडे खेचतो. ५) त्वचा :- पाचवे इंद्रिय आहे त्वचा. स्त्रियांची त्वचा पुरुषांसाठी आणि पुरुषांची त्वचा स्त्रियांच्या स्पर्शासाठी नेहमी आतुर असते.

मनुष्याचे संपूर्ण जीवन या सुखाच्या मागे धावण्यात निघून जाते. तर मित्रांनो आता तुम्ही समजला असाल की, मी कुठल्या पाच स्त्रियांबद्दल बोलत होतो यांची इच्छा कधीही पूर्ण होत नाही. म्हणूनच आपल्या ध’र्मग्रंथांमध्ये या पाच इंद्रियांवरती संयम कसा मिळवावा हे सांगितले आहे. जो व्यक्ती येतात विजय मिळवतो तो व्यक्ती परमात्मा जवळ जाण्यास पात्र होतो कारण,

जोपर्यंत व्यक्ती या पाच इंद्रियात वरती संयम मिळवत नाही तोपर्यंत तो ध’र्माच्या वाटेवर चालू शकत नाही. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.