Alphamarathi.com

Super Fast Marathi News
मृत व्यक्तीच्या दागिन्यांचे काय केले पाहिजे.? जर त्यांचे दागिने वापरले तर काय परिणाम होतात.. बघा गरुडपुराण काय सांगते..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, हिं’दू ध’र्मातील शास्त्रात सांगितले आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृ-त्यू होतो तेव्हा त्याच्याशी सं’बंधित सर्व वस्तू दान किंवा नष्ट कराव्यात. परंतु काही महत्त्वाच्या आणि महागड्या ज्या गोष्टी आहेत, ज्या दान करण्यास किंवा नष्ट करण्यास मनुष्य कुचराई करीत असतो जसे की दागिने, मौल्यवान वस्तू, जास्त किंमतीच्या वस्तू. जर ती व्यक्ती एक स्त्री असेल तर,

तुम्ही सर्वसाधारणपणे अंदाज लावू शकता की, तिच्याकडे असलेल्या दागिन्यांची संख्या बरीच असते. मग त्यांच्या मृ’त्यूनंतर तिच्या या दागिन्यांचे काय केले पाहिजे ? ते वापरले जाऊ शकतात का ? आणि तसे असल्यास, त्याचे परिणाम काय असू शकतात ? असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होत असतात. मात्र शास्त्रानुसार जेव्हा माणूस म’रतो तेव्हा,

तो या जगात निष्क्रिय होतो आणि त्याचा आ’त्मा देखील भौतिक शरीर सोडून दुसऱ्या जगात जातो. त्यामुळे त्या व्यक्तीशी सं-बंधित गोष्टींची उर्जा गमावून बसते. दुसऱ्या शब्दांत, मृ’त व्यक्तीप्रमाणे, त्याच्याशी सं-बंधित गोष्टी देखील त्यांचे जीवन गमावतात. अशा परिस्थितीत, त्या मृतकाच्या गोष्टींचा वापर केल्यास, तुमची सकारात्मक उर्जा नकारात्मक उर्जेमध्ये देखील बदलू शकते.

जे लोक धा’र्मिक शास्त्रांवर विश्वास ठेवतात आणि ते मृत व्यक्तीशी सं’बंधित जवळ-जवळ प्रत्येक वस्तू नष्ट करून टाकण्यास तयार होतात. परंतु काही लोक तरीही त्यांच्या स्मृती आठवणी म्हणून काही गोष्टी त्यांच्याकडे ठेवतात, परंतु त्यांना त्यांच्याकडून उचललेले पाऊल माहित नसते. त्यामुळे मृ’त व्यक्तीच्या वस्तू नष्ट करणे किंवा दान करणे योग्य ठरेल. परंतु मृत व्यक्तीशी सं’बंधित त्या वस्तू,

सोन्या-चांदीचे दागिने दान आणि नष्ट करता येत नाहीत, अशा स्थितीत गरूड पुराणात एक सल्ला देण्यात आला आहे. त्यानुसार मृत व्यक्ती तुमचे वडील, भाऊ, बहीण किंवा आई असो, परंतु ते दागिने मृ-त्यूच्या वेळी मृत व्यक्तीच्या अंगावर नसतील, तर अशा परिस्थितीत ते कुटुंब किंवा जवळच्या नातेवाईकांमध्ये वाटून घेऊ शकता. तसेच, एखाद्या व्यक्तीच्या मृ त्यूचा अंदाज न आल्यास किंवा,

अधिक वेदनादायक असल्यास, कुटुंबातील कोणत्याही सदस्यास पैंजण, चेन, अंगठी यांसारखे दागिने देता येतील आणि जर तुम्ही तुमच्या वैयक्तिक वापरासाठी अशा वस्तू आणण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सोनाराकडे जाऊन त्या जुन्या दागिन्यांऐवजी काहीतरी नवीन करून घेवू शकता. पण जर तो दागिना एखाद्या स्त्रीच्या मंगळसूत्रासारखा असेल,

जो मृत व्यक्तीने आयुष्यभर अतिशय काळजीपूर्वक जपून ठेवला असेल आणि स्वतःपासून कधीही बाजूला केला नसेल, तर तो नष्ट करणे तुमच्या हिताचे आहे. याशिवाय एक उपायही समोर येतो. मृत व्यक्तीचे दागिने पवित्र पाण्यात रात्रभर ठेवल्यानंतर ते वापरता येतात. तसेच, मृत व्यक्तीला आवडलेल्या आणि अनेकदा वापरल्या जाणार्‍या गोष्टींचा वापर करू नका.

कारण असे मानले जाते की, त्या गोष्टी त्यांची वैयक्तिक ऊर्जा दीर्घकाळ साठवून ठेवतात. पण, असे असूनही जर तुम्हाला त्यांचा वापर करायचा असेल, तर त्याची एक कल्पना गरुड पुराणात देण्यात आली आहे. ज्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. ती वस्तू ४० दिवस मृत व्यक्तीच्या ऊर्जेद्वारे संरक्षित केले जाते. आम्ही तुम्हाला हेही सांगतो की,

जर तुम्हाला मृतांचे दागिने विकून पैसे गोळा केले असतील तर तुम्ही ते पैसे कधीही स्वतःसाठी वापरू नका. कारण तो पैसा तुम्हाला सुखी ठेवणार नाही. त्यामुळे काही चांगल्या कारणासाठी याचा वापरा करा. जर तुम्हाला एखाद्या मृत व्यक्तीचे दागिने भेट म्हणून मिळाले असतील तर अशा परिस्थितीत मृत व्यक्तीने कोणत्याही जादुई विधीमध्ये भाग घेतला नाही हे माहित असणे आवश्यक आहे.

कारण असे केल्याने तुमचा जीव धो-क्यात येऊ शकतो. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी आत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.