Alphamarathi.com

Super Fast Marathi News
थकवा, कमजोरी, अशक्तपणा एका रात्रीत निघून जाईल.. स्त्री व पुरुष दोघांसाठीही हे गरजेचे आहे.. प्रचंड उत्साह आणि ताकद वाढेल..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या युगामध्ये अनेक लोकांना थकवा, अंगदुखी, डोकेदुखी अशा बऱ्याच समस्या उद्भवत आहेत. प्रत्येक व्यक्तीला कामाचा जास्त ताण असतो त्यामुळे त्यांना थोडे अस्वस्थ वाटत असते. परंतु मित्रांनो आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत यामुळे तुमच्या सर्व समस्या एका दिवसात गायब होतील.

मित्रांनो, यासाठी आपल्याला सर्वप्रथम जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे अंजीर. अंजीरमध्ये आर्द्रता, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, तंतुमय पदार्थ, ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. अंजीर थंड असले तरी ते पचण्यास थोडे जड असते. हल्ली अंजीर वाळवून ते ड्रायफ्रूट म्हणून आहारामध्ये किंवा मिठाई मध्ये वापरले जाते.

पण सुक्या अंजीरपेक्षा ताजे अंजीर जास्त पौष्टिक आणि शरीरास फायदेशीर असते. मित्रांनो, ताज्या अंजीराच्या सेवनानं पोषक घटक जास्त प्रमाणात आपल्याला मिळतात, तर सुक्या अंजीराच्या सेवनानं क्षार आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात मिळतात. मित्रांनो, संतुलित जीवन जगण्यासाठी चांगला आहार, व्यवस्थित पुरेशी झोप आणि,

मान’सिक स्वास्थ्य या तीन गोष्टी पुरेशा असतात. परंतु आज कालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे यामध्ये सुसूत्रता न राहल्याने आपला आरोग्याचा तोल ढासळतो. हे अगदीच सर्वांच्या बाबतीत असे घडत आहे. आहार चांगला ठेवण्यासाठी नेमके काय करावे. मित्रांनो दूध हे पूर्णान्न आहे. रोज रात्री झोपताना एक ग्लास दूध अवश्‍य घ्यावे. यासोबतच पुरेशा प्रमाणात झोप देखील हवी.

या सोबत तुम्ही दररोज रात्री चार सुके अंजीर भिजत घालून दुसऱ्या दिवशी चावून खा, तसंच या सोबतच ते भिजवलेले पाणी देखील प्या. यामुळे तुम्हाला विश्वास बसणार नाही इतके कमालीचे फायदे तुम्हाला त्वरित जाणवू लागतील. अंजिर मध्ये लोह फॉस्फरस फायबर विटामिन ए विटामिन सी प्रचंड प्रमाणात असते. अगदी बारा महिने अंजीर उपलब्ध नसते.

त्यामुळे ते वाळवून याचा ड्रायफ्रूट म्हणून देखील उपयोग करतात. अनेक मिठाईमध्ये देखील सुक्या अंजीरांचा वापर केला जातो. ताज्या अंजिरामध्ये पोषक घटक जास्त प्रमाणात असतात तर सुक्‍या अंजिराच्या सेवनाने क्षार आणि विटामिन्स भरपूर प्रमाणात मिळतात. अंजिरा मध्ये वात-पित्त कफ हे तीनही रो’ग बरे करण्याची ताकत असते.

भूक लागण्यासाठी देखील सुके अंजीर फायदेशीर आहेत. अंजीर पित्त वि’कार, र’क्त वि’कार, वात व कफ वि’कार दूर करणारे आहे. ताज्या अंजीरामध्ये पोषक घटक जास्त प्रमाणात असतात, तर सुक्या अंजीरामध्ये अनेक प्रकाराचे उपयोगी क्षार आणि जीवनसत्त्वे असतात. अंजीरात लोह घटक अधिक असतो. यामुळे आमाशय जास्त क्रियाशील बनते. त्यामुळे भूक फार लागते.

म्हणूनच र’क्तक्षय (अ‍ॅनिमिया) या आ’जारामध्ये अंजीर सेवन करावे. अंजीरामुळे र’क्ताचे प्रमाण प्राकृत राहण्यास मदत होते. पिकलेल्या अंजीरांचा मुरांबा देखील करून वर्षभर करता येतो हा मुरंबा पित्तनाशक र’क्तवर्धक आणि दाह नाशक असतो. अंजिरामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असल्यामुळे पोटासं’बंधी चे सर्व वि’कार दूर राहतात. पोट व्यवस्थित साफ होऊन बद्धकोष्ठता होतं नाही,

वजन कमी करण्यास देखील यामुळे मदत होते. शरीराची रो’गप्रतिकारक क्षमता वाढते. तसेच आपली उष्णता देखील कमी होते. नियमितपणे अंजिराचे सेवन आ’जारात झालेली शरीराची हा’नी लवकर भरून काढते. अंजीर खाल्ल्याने, शरीराचा उत्साह वाढून मान’सिक थकवाही दूर होतो. पुरुषांसाठी तर वरदान आहे. वैज्ञानिक शोधातून लक्षात आले आहे की,

अंजीर चे सेवन पुरुषांमध्ये शु क्रा णूंची संख्या वाढवते. याशिवाय अंजीर च्या पानांचा अर्क देखील पुरुषांसाठी खूप उपयोगी आहे. सुकलेले अंजीर खाल्ल्याने स्त्रियांचे प्रज नन स्वास्थ्य सुधारते. परंतु जर कोणाला गं’भीर सम’स्या असेल तर त्यांनी डॉ’क्टरांचा सल्ला घ्यायला हवा. ओठ जीभ तोंड आले असल्यास यामध्ये देखील अंजिराचे सेवन ठरते फायदेशीर.

खूप अशक्तपणा असेल तर अंजीर खजूर बदाम व लोणी एकत्र करून सेवन करावे. दमा मध्ये देखील अंजीर सेवन लाभदायी आहे. तुम्हाला सांधेदुखी हाड दुखी कधीच होणार नाही. परंतु अति प्रमाणात अंजिराचे सेवन करू नये. याशिवाय कृत्रिमरीत्या रासायनिक पदार्थ वापरून पिकवलेले अंजीर देखील अजिबात खाऊ नयेत.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.